शेवटच्या टोकापर्यंत पोहोचल्या शासनाच्या विविध योजना
राजोली येथे शासन आपल्या दारी; महसूल समाधान शिबिराचे आयोजन
चिखली महसूल मंडळ भागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट त्यांच्या गावात मिळावा, या उद्देशाने राबविण्यात येत असलेले छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाने राजोली परिसरात नवा उत्साह निर्माण केला आहे.

उपविभागीय अधिकारी अजय चरडे, तहसीलदार मृदृुला मोरे, राजोली येथील सरंपच,चिखली येथील सरपंच,उपसरपंच,भाुदर्णा येथील सरंपच ,श्री दिपक देशपांडे व इतर पदाधिकारी जागृत ग्राहक राजा सामाजिक व ग्राहक संघटना नागपूर
प्रांत अध्यक्ष ता.मुल जि.चंद्रपूर नायब तहसीलदार पंडीले,नायब तहसीलदार पवार, तालुका कृषी अधिकारी ,पुरवठा विभागातील शिरभाते, 


मूल तालुक्यातील मुरमाडी,गांगलवाडी,राजोली,चिखली,भादुर्णाा शेवटच्या टोकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचणे म्हणजेच ‘शासन आपल्या दारी’ ही संकल्पना साकार होणे होय. ग्रामीण भागातील सामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांचे दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी हे अभियान प्रशासन अधिक गतिमान आणि कार्यक्षम करत आहे. शिबिराच्या
माध्यमातून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण तसेच विविध योजनांची माहिती दिली. अजय चरडे, उपविभागीय अधिकारी मूज तसेच तहसीलदार मृदुला मोरे नागरिकांच्या समस्यांचे केले निराकरण
सदर शिबिरादरम्यान सामाजिक अर्थसहाय योजनांअंतर्गत नवीन लाभार्थी निवड आदेश,नविन रेशनकार्ड,जात प्रमाणपत्र,नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र,उत्पन्न दाखल,आधार 







