मुल:- गरीब व गरजु रूग्णांना महागडया शस्त्रक्रिया व उपचारासाठी मदत व्हावी,यासाठी केंन्द्र शासनाच्या
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने 2018 मध्ये सुरू केलेल्या आयुष्यमान भारत योजनेंतर्गत अनेकाला लाभ मिळत आहे.विविध प्रकारचे गंभीर आजार व शस्त्रक्रियंासाठी लाखो रूपये खर्च करावे लागतात. गंभीर आजारावार शस्त्रक्रिया अथवाऔषधोपचार करणे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असते.
प्रसंगी रूग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होतो. ही समस्या व अडचण लक्षात घेऊन भारत योजना अथवा पंतप्रधान आरोग्य योजनासुरू केली. या योजनेंतर्गत
कोणाला काढाता येणार ?
सामाजिक,आर्थिक सर्वेक्षण 2011 मध्ये केद्र शासनाच्या वतीने करण्यात आले. त्यांची यादी तयार करण्यात आली. यादीतील आकडे
आकडेवारीनुसार आर्थीकदुष्टया वंचित कुटुंबांनाच आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत ई कार्ड काढता येतेा. संबंधित रूग्णाला तीन दिवस
प्री आणि 15 दिवसांच्या पोस्ट हॉस्पिटलच्या खर्चाचा समावेश आहे.दरवर्षी प्रत्येक कुटुंबाला पाच लाखांपर्यंतच्या उपचाराची सोय
आहे
Home आपला जिल्हा Breaking News आर्थीकदुष्टया वंचित कुटुंबांनाच आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत ई कार्ड मोफत उपचार हवे तर...